Posted inTop Stories

खुशखबर…! राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला 3,200 चा भाव, अहमदनगरमध्ये काय भाव मिळतोय ? वाचा….

Maharashtra Kanda Market News : कांदा हे एक नगदी पीक आहे. मात्र कांदा बाजाराचा लहरीपणा हा कायमच शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे. या चालू वर्षात फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये देखील बाजारामध्ये कांद्याच्या दरातील लहरीपणा पाहायला मिळाला आहे. खरतर जानेवारी महिन्यात कांद्याला समाधानकारक दर मिळत होता. मात्र तदनंतर बाजारभावात घसरण सुरू झाली. फेब्रुवारी महिन्यापासून दरात घसरण […]

Posted inTop Stories

यंदा राज्यातील धरणे 100% क्षमतेने भरणार की नाही ? पाऊस केव्हापर्यंत सुरू राहणार ? पंजाबरावांनी दिली मोठी माहिती

Maharashtra Panjabrao Dakh News : शेतकऱ्यांमध्ये पंजाबराव डख हे नाव विशेष लोकप्रिय बनले आहे. पंजाबराव आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. शेतकऱ्यांच्या मते त्यांचा हवामान अंदाज कधीच फेल ठरत नाही. यावर्षी देखील त्यांचा हवामान अंदाज तंतोतंत खराच ठरला असल्याचे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. खरंतर अमेरिकेच्या हवामान विभागाने तसेच स्कायमेट सारख्या प्रतिष्ठित हवामान […]

Posted inTop Stories

नागरिकांनो काळजी घ्या ! पुढील दोन ते तीन तासात राज्यातील ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा गंभीर इशारा

Maharashtra Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई तसेच मुंबई उपनगरात देखील पावसाचा हाहाकार सुरूच आहे. मुंबईमध्ये सलग गेली तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे आज देखील राजधानी मुंबईत पावसाची शक्यता आहे. अधून मधून जोरदार […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! जुनी पेन्शन योजनेबाबत वित्त विभागाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय, जीआर पण निघाला 

Maharashtra Old Pension Scheme : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गेल्या काही वर्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांकडून नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे. कर्मचाऱ्यांची ही मागणी आता दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक राज्य सरकारांनी आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही जुनी योजना लागू केली आहे. यामुळे राज्यातही ही जुनी योजना लागू करण्यासाठी […]

Posted inTop Stories

ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडणार का ? भारतीय हवामान विभागाने स्पष्टचं सांगितलं

Maharashtra Rain : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. मात्र त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. यामुळे शेतकरी चिंतातुर होते. मात्र जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचा जोर वाढला. राज्यात कोकण, मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस झाला आहे. काल देखील अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची […]

Posted inTop Stories

Pune Metro : अरे वा ! पुणेकरांना करता येणार आता पीएमपी बसच्या तिकीट दरातच मेट्रोतून प्रवास, वाचा किती राहील तिकीट दर?

Pune Metro News :- पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्याच्या दृष्टिकोनातून पुणे मेट्रोची भूमिका फार महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये पुणे मेट्रोची पायाभरणी केली होती व मार्च 2022 मध्ये त्यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केले होते. पिंपरीतील पीसीएमसी मुख्यालय ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज पर्यंत असलेल्या दोन मार्गांचे देखील उद्घाटन पंतप्रधान […]

Posted inTop Stories

Crop Nutrition Management : खतांची कार्यक्षमता आणि शेती उत्पादनामध्ये करा वाढ, ही विशेष खते ठरतील फायद्याचे

Crop Nutrition Management:- पिकांच्या उत्पादन वाढीकरिता संतुलित पोषक द्रव्यांचा पुरवठा हा महत्त्वाचा असतो. तसेच खतांची कार्यक्षमता हा देखील एक महत्त्वाचा विषय असून याकडे देखील लक्ष देणे खूप गरजेचे असते. रासायनिक खते देण्याला जितकं महत्त्व आहे तेवढेच त्या खतांचा वापर किंवा त्या खतांचा उपयोग पिकांना किती होत आहे हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. उदाहरणच घ्यायचे झाले […]

Posted inTop Stories

Mumbai Rain News : मुंबईला पावसाचा तडाखा ! २६ जुलै २००५ च्या महाप्रलयाची आठवण ताजी

मुंबईत उशिराने सुरू झालेला पाऊस मागील काही दिवसांपासून दमदार कोसळत आहे. बुधवारी सकाळपासून शहर आणि उपनगरांत गडगडाटासह पावसाने संततधार कोसळत मुंबईकरांना जोरदार तडाखा दिला. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने मुंबईकरांची १८ वर्षांपूर्वीच्या २६ जुलैची आठवण ताजी झाली. धाकधूक वाढल्याने अनेकांनी घर गाठण्यासाठी घाई केली. सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली होती. पावसाचा रेल्वे वाहतुकीलाही फटका […]

Posted inTop Stories

How to Become DSP : पोलीस उपअधीक्षक कसे बनायचे ? काय लागते शिक्षण ? पहा वेतन,जबाबदाऱ्या कामे विषयक माहिती

पोलिस उपअधीक्षक किंवा डीएसपी हे राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पोलिस विभागातील सर्वोच्च दर्जाचे अधिकारी आहेत. तो अधिकारी आहे जो एसपी किंवा पोलिस अधीक्षकांच्या खाली काम करतो. आणि तो लोकांचे नागरी हक्क राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्य करतो. तुम्ही भारतात डीएसपी कसे व्हावे याचा विचार करत आहात. तुम्हाला आवश्यक असलेली शैक्षणिक […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘ह्या’ नागरिकांसाठी महत्वाची बातमी ! मोफत एसटी प्रवास बंद ! साध्या बसमध्येच…

MSRTC News :- महाराष्ट्रात एसटी महामंडळाने गेल्यावर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची मूभा दिली आहे. त्यानंतर एसटीने अलिकडेच महिलांना एसटीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. ह्या दोन्ही योजनांचा नागरिक आणि महिलांना प्रचंड फायदा झाला आहे. तसेच महामंडळाचे प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे. एसटी महामंडळ विविध 29 […]