Posted inTop Stories

मोठी बातमी ! राज्यातील ‘हा’ घाट मार्ग 31 ऑगस्टपर्यंत बंद, JCB ने मोठं-मोठे दगड टाकून रस्ता ब्लॉक केला, कारण काय ? 

Maharashtra Ghat Marg Closed : राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागाला जोडणारा राज्यातील एक महत्त्वाचा घाट मार्ग 31 ऑगस्ट पर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोकणातील रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याला जोडणी देणारा वरंधा घाट मार्ग 31 ऑगस्टपर्यंत बंद करण्याचा निर्णय गेल्या […]

Posted inTop Stories

अखेर पावसाचे पुनरागमन झालंचं..! आज अन उद्या ‘या’ 12 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस सुरू होता. आता मात्र पावसाची तीव्रता वाढली आहे. काल मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारख्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या संबंधित भागातील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला […]

Posted inTop Stories

वावर हाय तर पॉवर हाय ! 40 दिवसांतंच लखपती, 2 एकर कोथिंबीर पिकातून कमावलेत 7 लाख, वाचा ही यशोगाथा

Farmer Success Story : गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसत आहे. सोबतचं शासनाचे उदासीन धोरण देखील शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जर समजा शेतीमधून निसर्गाचा सामना करून बऱ्यापैकी उत्पादन मिळाले तर बाजारात उत्पादित झालेल्या मालाला अपेक्षित भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होते. […]

Posted inTop Stories

‘हा’ कांद्याशी संबंधित व्यवसाय तुम्हाला बनवणार मालामाल ! पहिल्याच वर्षी होणार लखपती

Small Business Idea : तुम्हीही नजीकच्या भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. आज आपण बाराही महिने चांगले पैसे कमवून देणाऱ्या व्यवसायाबाबत माहिती पाहणार आहोत. भारतात कांद्याला नेहमीच मागणी असते. आपल्या देशात कांदा कच्चा खाण्यासाठी तसेच स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कोणतीही भाजी […]

Posted inTop Stories

गणेशोत्सवासाठी दिला जाणारा आनंदाचा शिधा कोणत्या तारखेला मिळणार ? सरकारने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Anandacha Shidha News : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यात. यामध्ये महायुतीची सरशी झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या देखील निवडणुका होणार आहेत आणि याकडेच संपूर्ण राज्याचे आता लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांनी, साधारणता ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुकांचा थरार रंगणार आहे. खरे तर, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे. महायुतीच्या अनेक […]

Posted inTop Stories

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबत मिळणार ‘हे’ 3 मोठे आर्थिक लाभ, पगार वाढणार 

Maharashtra State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी कामाची बातमी आहे. या मंडळीला जुलै महिन्याच्या पगारासोबत म्हणजेच जो पगार ऑगस्ट महिन्यात हातात येईल त्या पगारांसोबत तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत. यामुळे संबंधित नोकरदार मंडळीला नक्कीच मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरम्यान, आता आपण राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार सोबत […]

Posted inTop Stories

आठवा वेतन आयोग लागू झाल्यास महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

8th Pay Commission : लोकसभा निवडणुकीच्या आधी आठवा वेतन आयोगाबाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळाल्यात. त्यावेळी लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मोदी सरकार आठवा वेतन आयोगा संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असा दावा केला जात होता. मात्र निवडणुकीआधी सरकारने नवीन वेतन आयोगा संदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही. उलटपक्षी केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांनी त्यावेळी नवीन वेतन आयोग लागू करणेबाबत सद्यस्थितीला […]

Posted inTop Stories

6 तासांचा प्रवास फक्त 2 तासात ! पुण्याहुन ‘या’ शहरापर्यंत तयार होणार नवीन रेल्वेमार्ग, कसा असणार 235 किमीचा मार्ग ? वाचा….

Pune Railway News : गेल्या दहा वर्षांच्या काळात देशातील रस्ते आणि रेल्वे वाहतुक सक्षम बनवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न झाले आहेत. गेल्या एका दशकात देशातील विविध भागांमध्ये अनेक रस्ते मार्ग, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, रेल्वे मार्ग, रेल्वे ब्रिज, रेल्वे स्थानक अशी कामे पूर्ण झाली आहेत. पण असेही काही कामे आहेत जें की अजूनही फक्त कागदावरच आहेत. प्रत्यक्षात […]

Posted inTop Stories

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प नेमका कुठं अडकलाय ? मंत्री दादा भुसे यांनी स्पष्टचं सांगितलं

Nashik Pune Semi High Speed Railway : गेल्या काही वर्षांमध्ये शहरा-शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाने विशेष प्रयत्न केले आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे. यामुळे आतापर्यंत अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. मात्र असेही काही प्रकल्प आहेत जे की अजूनही सरकारच्या मंजुरीविना सरकार दरबारी धुळखात पडून आहेत. असाच एक प्रकल्प […]

Posted inTop Stories

देशातील ‘या’ 5 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे तिकीट आहे 1,000 रुपयांपेक्षा कमी ! महाराष्ट्रातील 2 Vande Bharat चा आहे समावेश

Cheapest Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन नेहमीच चर्चेत असते. ही ट्रेन जेव्हापासून लॉन्च झाली आहे तेव्हापासूनच चर्चेचा विषय ठरत आहे. ही देशातील पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात पाच वर्षांपूर्वी अर्थातच 2019 मध्ये झाली. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या महत्त्वाच्या मार्गावर चालवली […]