Posted inTop Stories

बँकेच्या चेकवर दोन रेषा कां मारल्या जातात ? असे केल्याने काय होते ? RBI चा नियम सांगतो….

Bank Cheque : अलीकडे पैशांचे व्यवहार करण्यासाठी ऑनलाइन पेमेंटला विशेष महत्त्व आले आहे. यूपीआय आयडीचा वापर करून आता डिजिटल पेमेंट केले जात आहे. यासाठी बाजारात वेगवेगळ्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन देखील आल्या आहेत. फोन पे, गुगल पे, ॲमेझॉन पे अशा अशा वेगवेगळ्या एप्लीकेशन सध्या बाजारात आहेत. या एप्लीकेशनच्या वापरामुळे पैशांचे व्यवहार आधीच्या तुलनेत निश्चितच सुलभ झाले […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! SBI नंतर देशातील ‘या’ बँकेने लॉन्च केली नवीन एफडी योजना, मिळणार अधिकचे व्याज

Bank Of Baroda New FD Scheme : अलीकडे भारतात एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. याचे कारण म्हणजे आता एफडी मधूनही चांगले व्याज मिळत आहे. परिणामी सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असलेला एक मोठा वर्ग आता एफडी कडे वळाला आहे. सोने आणि चांदी मध्ये सुरक्षित गुंतवणूक करू पाहणारा वर्ग देखील आता एफडी […]

Posted inTop Stories

बँकेकडून घेतलेल कर्ज भरलं नाही तर बँकेकडून काय कारवाई होते ? तज्ञांनी दिली मोठी माहिती

Bank Loan : जर तुम्हाला अचानक पैशाची गरज भासली तर तुम्ही बँकेकडून कर्ज घेता. आपल्यापैकी अनेकांनी बँकेकडून कर्ज घेतलेले असेलच. आपण वेगवेगळ्या कारणांसाठी बँकेतून कर्ज घेतो. जसे की घरासाठी होम लोन, वाहन खरेदी करण्यासाठी वाहन कर्ज, शिक्षणासाठी एज्युकेशन लोन, सोने तारण ठेवून घेतले जाणारे कर्ज म्हणजेच गोल्ड लोन, काही वैयक्तिक कारणांसाठी घेतले जाणारे पर्सनल लोन […]

Posted inTop Stories

नव्याने विकसित होणाऱ्या तिसऱ्या मुंबई शहराच क्षेत्रफळ मुंबई शहरापेक्षा कमी राहणार की जास्त ? नव्या शहराच्या विशेषता काय ?

Third Mumbai News : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. हे महाराष्ट्राच्या राज्य राजधानीचे शहर आहे. जगातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून या शहराचा उल्लेख होतो. याशिवाय या शहराची लोकसंख्येची घनता ही सर्वाधिक आहे. म्हणजेच कमी जागेत अधिक लोक येथे वास्तव्याला आहेत. हे गर्दीचे आणि खूपच व्यस्त शहर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहराचे लोकसंख्या […]

Posted inTop Stories

खुशखबर ! 2024 वर्षे महाराष्ट्रासाठी ठरणार खास, ‘या’ 7 मार्गांवर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, कसे राहणार रूट?

Vande Bharat Express : महाराष्ट्रासाठी 2024 हे वर्ष खूपच महत्त्वाचे आणि खास राहणार आहे. या चालू वर्षात एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्या की लगेचच राज्यात विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांना खुश करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘हा’ महत्त्वाचा रस्ते प्रकल्प पुढील महिन्यात होणार सुरू, 40 मिनिटांचा प्रवास फक्त 14 मिनिटात

Mumbai News : मुंबईमध्ये गेल्या काही वर्षात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहे. रेल्वेची देखील शेकडो कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक आता आधीच्या तुलनेत निश्चितचं सक्षम पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी अजूनही शहरातील वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर झालेली नाही. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळे रस्त्यांचे आणि रेल्वेचे प्रकल्प […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ शहरातून सुरु होणार आयोध्येसाठी विमानसेवा, वाचा सविस्तर

Ram Mandir Airline Service : सध्या श्रीक्षेत्र अयोध्या विशेष चर्चेत आहे. येत्या 22 जानेवारीला श्रीक्षेत्र अयोध्या येथे तयार होत असलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित राहणार आहे. यामुळे सध्या प्रभु श्रीरामांची नगरी विशेष चर्चेत आली आहे. या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. या सोहळ्याला जगातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर हजेरी लावणार […]

Posted inTop Stories

एसबीआय खातेधारकांसाठी कामाची बातमी ! 5 लाखांचे पर्सनल लोन घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागेल ?

SBI Personal Loan Details : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेचा संपूर्ण देशात डंका वाजत आहे. बँकेच्या माध्यमातून आपल्या खातेधारकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. ही बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याज देते तसेच स्वस्त दरात वाहन कर्ज, […]

Posted inTop Stories

पुण्यात तयार होणार नवीन हायवे ! ‘या’ शहरात जाणे होणार सोपे, कसा असेल रूट ?

Pune New Highway : पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे अजूनही अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरू आहेत. खरे तर कोणत्याही प्रदेशाच्या, राज्याच्या आणि देशाच्या एकात्मिक विकासात तेथील रस्ते व्यवस्था अन रेल्वे व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. हेच कारण आहे […]

Posted inTop Stories

चेकच्या मागे केव्हा सही करावी लागते ? धनादेशाच्या मागे सही केली नाही तर काय होते ? आरबीआयचा नियम म्हणतो….

Rbi Rule : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल व्यवहारांना विशेष चालना मिळाली आहे. आता नागरिक कॅश ऐवजी ऑनलाईन पद्धतीने पैशांचे व्यवहार करत आहेत. ऑनलाइन व्यवहारासाठी म्हणजेच डिजिटल व्यवहारासाठी आता यूपीआय पेमेंट एप्लीकेशनचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. प्रत्येक ठिकाणी यूपीआय पेमेंट एप्लीकेशन एक्सेप्टेबल देखील आहे. यामुळे यूपीआयने पेमेंट करण्याला विशेष पसंती मिळत आहे. बाजारात अनेक […]