Posted inTop Stories

10वी पास आहात ना ? मग महाराष्ट्र राज्य शासन देणार 25 लाखाचे कर्ज ! कुठं करणार अर्ज, वाचा

Maharashtra Government Scheme : केंद्र शासन आणि राज्य शासन आपापल्या स्तरावर सामान्य जनतेच्या हितार्थ नेहमीच नवनवीन उपक्रम सुरू करत असते. नवनवीन अभियान राबवते. नाविन्यपूर्ण योजना सुरू करत असते. याच्या माध्यमातून शासन सामान्य जनतेचे हित जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील बेरोजगार तरुणांच्या हितासाठी, तरुणांनी नोकरी ऐवजी व्यवसायासाठी पुढाकार घ्यावा या हेतूने एक […]