Posted inTop Stories

आता 12वी उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार 51 हजार रुपयाचा भत्ता, कोणाला मिळणार लाभ ? कुठं करणार अर्ज ?

Maharashtra Government Scheme : केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशभरातील शोषित आणि वंचित घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. मागासलेल्या समाजातील मुलांसाठी देखील शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणाला चालना दिली जात आहे. ज्याप्रमाणे आदिवासी […]