Posted inTop Stories

आता शेतीपिकांना दोन महिने पाणी दिले नाही तरी पिक मरणार नाही ! जळगावच्या शेतकरी पुत्राने तयार केली अनोखी पावडर, कृषिमंत्र्यांनाही झाला आनंद

Viral Agriculture News : यंदा महाराष्ट्र जवळपास दुष्काळाचा उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे मात्र ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महिनाभर पाऊस पडला नसल्याने सध्याचा पाऊसही ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढणार का हा प्रश्न अजूनही कायमच आहे. खरंतर हे नैसर्गिक […]