Posted inTop Stories

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ लोकांची रेशन कार्ड वरील नावे होणार रद्द ! हजारो नावे रद्द होणार, कारण काय?

Ahmednagar News : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेला स्वस्त धान्य पुरवले जात आहे. पीएम गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून रास्त भावात रेशन कार्डधारकांना अन्नधान्य उपलब्ध होत आहे. विशेष बाब अशी की डिसेंबर 2023 पर्यंत केंद्र शासनाच्या माध्यमातून मोफत रेशन पुरवले जात आहे. मात्र, याचा अनेक लोक चुकीचा लाभ घेत असल्याचे उघडकीस आले आहे. यात […]