Posted inTop Stories

शेतकऱ्यांनो तुम्हालाही नुकसान भरपाई मिळाली नाही का? मग ‘हे’ काम करा तेव्हाच मिळणार भरपाई, वाचा….

Agriculture News : गेल्या वर्षी महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक पावसाच्या भक्षस्थानी आले. याबरोबरच रब्बी हंगामामध्ये देखील राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने हजेरी लावली. यामुळे देखील राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. गेल्या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत तसेच या चालू वर्षी मार्च ते एप्रिल या […]