Posted inTop Stories

बँक खात्यात कमीत कमी किती रक्कम असायला हवी ? आरबीआयचा नियम काय सांगतो? पहा…

Banking News : अलीकडे बँक खातेधारकांची संख्या मोठी वाढली आहे. विशेषतः केंद्र सरकारने जनधन खाते योजना राबवल्यानंतर बँक खातेधारकांची संख्या कमालीची वाढली आहे. केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी जन धन योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना शून्य रुपयात बँक खाते ओपन करून देण्यात आले आहे. यामुळे बँक ग्राहकांची संख्या वाढली आहे. अशा […]