Posted inTop Stories

भारत-न्यूझीलंड सेमी फायनल सामन्यात वरुणराजा हजेरी लावणार का ? 15 नोव्हेंबरला कसं राहणार राजधानी मुंबईतील हवामान ? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : सध्या भारतासहित संपूर्ण जगात क्रिकेट विश्वचषकाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. आपल्या देशात अगदी गल्लीबोळापासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र क्रिकेट वर्ल्ड कपच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. दरम्यान वर्ल्ड कपचे लीग स्टेज मधील सर्व सामने खेळवले गेले आहेत. यामधील टॉप चार संघ आता सेमी फायनलसाठी फिडणार आहेत. भारत-न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया-साऊथ आफ्रिका यांच्यात सेमी फायनलची […]