Posted inTop Stories

आपल्या देशात घटस्फोट घेण्याची प्रक्रिया कशी असते ? वाचा सविस्तर माहिती

India Divorce Rule : आपल्या देशात लग्न हा एक संस्कार समजला जातो. एकदा एखाद्या सोबत रेशीमगाठ बांधली गेली की ती सात जन्मांसाठी बांधली जाते, अशी मानता आहे. मात्र अलीकडे आपल्या भारतीय संस्कृतीत परदेशी संस्कृतीचा मोठा पगडा पाहायला मिळत आहे. वेस्टर्न कल्चर पूर्णपणे भारतीय लोकांनी आत्मसात केले आहे. त्यामुळे लाइफस्टाईल तर बदललीच आहे शिवाय भारतीय संस्कृतीमधील […]