Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ दुष्काळग्रस्त गावांमध्ये कृषी वीजबिल माफीसह ‘त्या’ 6 सवलती लागू होणार, पालकमंत्र्यांचे आदेश

Agriculture News : यावर्षी महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात या चार महिन्यांच्या काळात सरासरीच्या तुलनेत तब्बल 12 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी पावसाचे मोठे असमान वितरण देखील पाहायला मिळाले आहे. म्हणजे राज्यात काही […]