Posted inTop Stories

महाराष्ट्रातील नागरिकांना आता विवाह दाखला, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र सारखी सर्व ग्रामपंचायतीचे दाखले घरबसल्या काढता येणार, कस ते पहा

Maharashtra News : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता राज्यातील नागरिकांना ग्रामपंचायतीत उपलब्ध होणारे सर्व प्रकारचे दाखले घरबसल्या काढता येणार आहेत. खरंतर आपल्याला जन्म मृत्यू दाखला, विवाह नोंद दाखला यांसारख्या अनेक महत्त्वाच्या दाखल्यांची गरज भासते. हे सर्व दाखले काढण्यासाठी मात्र ग्रामपंचायतीत जावे लागते. अशा परिस्थितीत जर कोणी गावाबाहेर […]