Posted inTop Stories

1972 च्या दुष्काळानंतर पहिल्यांदाच पावसाने घेतला मोठा ब्रेक ! आता केव्हा पडणार पाऊस ? हवामान विभागाने दिली मोठी माहिती

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या 16 ते 17 दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला आहे. अर्धा महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी पाऊसच झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. हा पावसाचा ब्रेक शेतकऱ्यांची चिंता वाढवत असून आता शेतकरी बांधव मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. कापसाचे पीक जवळपास […]