Posted inTop Stories

हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार ! फक्त ‘त्या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार

Maharashtra Rain : महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे सावट अजूनही पूर्णपणे दूर झालेले नाही. खरे तर राज्यात 9 फेब्रुवारी नंतर हवामानात मोठा बदल झाला. 10 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि 14 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या कालावधीत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट सुद्धा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगदी […]