Posted inTop Stories

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस पडणार का ? पुणे वेधशाळेने स्पष्टच सांगितले

Maharashtra Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरला असल्याचे जाहीर केले आहे. यावर्षी मात्र परतीचा पाऊस महाराष्ट्रात मनसोक्त बरसलेला नाहीये. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव पूर्णपणे संकटात आले आहेत. कमी पावसामुळे आता रब्बी हंगामातील पिकांची पेरणी कशी करायची आणि पिकांचे उत्पादन कसे घ्यायचे हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा राहिला आहे. […]