Posted inTop Stories

अवकाळी पावसाचा जोर केव्हा ओसरणार ? भारतीय हवामान विभागाने थेट तारीखच सांगितली

Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस अखेर केव्हा विश्रांती घेणार हा सवाल राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे. काल, सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सूनचे ढग जमा झाले होते. नागपूरसहित विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळाले […]