Posted inTop Stories

सुट्टीवर गेलेला पाऊस पुन्हा परतणार ! राज्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात केव्हा ? हवामान विभागाने दिले मोठे संकेत

Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची विश्रांती पाहायला मिळत आहे. भर पावसाळ्यात पाऊस सुट्टीवर गेला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या बहुतांशी भागातील खरीप हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या अवस्थेत पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची आतुरता लागून आहे. पण गेल्या दहा ते बारा दिवसांपासून राज्यातील […]