Posted inTop Stories

काय सांगता ! समृद्धी महामार्ग तब्बल ‘इतके’ महिने राहणार बंद ?

Maharashtra Samriddhi Mahamarg : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची उभारणी केली जात आहे. हा महामार्ग प्रकल्प दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्याच पुढाकाराने हा महामार्ग जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही […]