Posted inTop Stories

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘हा’ घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद होणार, कारण काय ?

Maharashtra News : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. अनेक रस्ते विकासाची कामे अजूनही सुरूच आहेत. दळणवळण व्यवस्था सुधारावी यासाठी शासन अन प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये विशेष प्रयत्न झाले असून यामुळे राज्याची दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाल्याचे पाहायला मिळत आहे. शासनाच्या माध्यमातून अनेक नवीन महामार्गांची कामे पूर्ण […]