Posted inTop Stories

आजपासून पावसाचा जोर ओसरणार; पण राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टी होणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain : गेली सात ते आठ दिवस राज्यात जोरदार पाऊस होत आहे. अनेक भागात ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. अतिवृष्टी झाल्याने अनेक भागात शेतशिवार जलमग्न झाली आहेत. नद्या दुथडी ओसांडून वाहत असून पाण्याची पातळी वाढली आहे. अनेक नद्यांना पूर आले आहेत. ओढे-नाले, तलाव तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धरणाच्या जलाशयात देखील वाढ झाली […]