Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! राजधानीत तयार होणार तीन नवीन उड्डाणपूल, केव्हा सुरु होणार, कसे राहणार रूट ?

Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत देखील अनेक रस्ते विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले असून यामुळे मुंबईमधील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी झाली आहे. अशातच मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरात लवकरच तीन नवीन उड्डाणपूल सुरू होणार […]