Posted inTop Stories

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा केव्हा सुरू होणार ? एम एस आर डी सी कडून मोठे अपडेट

Mumbai-Nagpur Expressway : राजधानी मुंबईतील उपराजधानी नागपूर यांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून या मार्गाचे आतापर्यंत 600 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई परस्परांना कनेक्ट होणार आहेत. परिणामी राज्याचे कृषी, उद्योग आणि पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारणार आहे. या […]