Posted inTop Stories

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन रेडी ! महामार्गावर केले जाईल ‘हे’ मोठे काम, वाचा सविस्तर

Mumbai Nagpur Expressway : महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग उभारला जात आहे. हा महामार्ग दस्तूर खुद्द माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. यामुळे या मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून आत्तापर्यंत निम्म्याहून अधिक मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या […]