Posted inTop Stories

खुशखबर ! मुंबई ते कोल्हापूर दरम्यान ‘या’ महिन्यापासून सुरू होणार नियमित विमानसेवा, दिवसातून दोन फेऱ्या होणार ? वाचा….

Mumbai News : मुंबई ते सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर मुंबई ते कोल्हापूर दरम्यान देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी मागणी कोल्हापूर वासियांच्या माध्यमातून केली जात होती. यासाठी कोल्हापूर मधील नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे देखील पाठपुरावा सुरू केला आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी देखील यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. खरंतर कोल्हापूर […]