Posted inTop Stories

रब्बी हंगामात कांदा लागवड करायचीय ? ‘या’ जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार, राज्यातील हवामान ठरणार फायदेशीर

Rabi Onion Farming : यंदाच्या खरीप हंगामावर दुष्काळाचे ढग दाट झाले आहेत. महाराष्ट्र जवळपास दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात अपेक्षित असा पाऊस पडला नसल्याने राज्यात पाणी संकट तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने मात्र आगामी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे जर सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यात चांगला […]