Posted inTop Stories

ई-केवायसी केली नाही तर पीएम किसानचा 15वा हफ्ता मिळणार का, सरकार काय म्हणतंय ? वाचा सविस्तर

Pm Kisan Yojana Latest Update : केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली आहे. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आपला दुसरा कार्यकाळ सुरू करण्यापूर्वीच देशातील शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली होती. तेव्हापासून ही स्कीम अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांना लाभान्वित केले जात […]