Posted inTop Stories

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणार की नाही? बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टच सांगितलं

Ahmednagar News : अहमदनगर हा भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा जिल्हा आहे. जिल्ह्याचे आकारमान मोठे असल्याने जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या नागरिकांना मुख्यालयी जायचे असेल तर अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्हा मुख्यालयाला जर काही काम असेल तर एक संपूर्ण दिवसाचा वेळ खर्च करावा लागतो. यामुळे जिल्ह्याचे विभाजन करून जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. […]