Posted inTop Stories

तापमान 38 अंश पर्यंत पोहचताच, महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाच संकट ! ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामान प्रामुख्याने कोरडे पाहायला मिळत आहे. मार्च महिन्याची सुरुवात जरुर अवकाळी पावसाने झाली. या चालू महिन्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी गारपिट देखील झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला आहे. मात्र, आता गेल्या 8-9 दिवसांपासून राज्यातील अनेक भागात तापमान वाढू लागले आहे. काही ठिकाणी […]