Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘या’ विद्यार्थ्यांना आता शालेय पोषण आहारात मिळणार अंडा बिर्याणी, अंडा पुलाव आणि केळी ! वाचा सविस्तर 

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला आहे. खरतर राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेअंतर्गत दररोज पोषण आहाराचे वाटप केले जाते. मात्र आता या पोषण आहारात मोठा बदल होणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांना आहारातून चांगले पोषक घटक मिळावेत यासाठी महाराष्ट्र […]