Posted inTop Stories

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील ‘या’ मयत कामगारांच्या कुटुंबांना मिळणार 5 लाखाचे आर्थिक साहाय्य, 3.35 कोटींचा निधी मंजूर

Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील विविध घटकातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, असंघटित क्षेत्रातील कामगार, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अपंग नागरिक इत्यादींसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी विशेष योजना चालवल्या जात आहेत. यात ऊसतोड कामगारांसाठी देखील राज्य शासनाने एक योजना सुरू केली आहे. याअंतर्गत […]