Posted inTop Stories

मोठी बातमी ! राज्यातील ‘हा’ घाट मार्ग 31 ऑगस्टपर्यंत बंद, JCB ने मोठं-मोठे दगड टाकून रस्ता ब्लॉक केला, कारण काय ? 

Maharashtra Ghat Marg Closed : राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागाला जोडणारा राज्यातील एक महत्त्वाचा घाट मार्ग 31 ऑगस्ट पर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोकणातील रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याला जोडणी देणारा वरंधा घाट मार्ग 31 ऑगस्टपर्यंत बंद करण्याचा निर्णय गेल्या […]