Posted inTop Stories

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील आमदारांचे संख्याबळ वाढणार, आता राज्यात 288 नाही 360 आमदार होणार ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे संकेत

Maharashtra News : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात आमदारांचे संख्याबळ वाढणार आहे. खरंतर, महाराष्ट्रात विधानसभा आणि विधानपरिषद असे दोन विधिमंडळ आहेत. यापैकी विधानसभा या विधिमंडळात दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून नियुक्त उमेदवारांना स्थान दिले जाते. दरम्यान याच विधानसभेतील आमदारांची संख्या वाढवण्याबाबत वर्तमान सरकारकडून चाचपणी सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. […]