Posted inTop Stories

पंढरीचा विठूमाऊली पावला..! राज्यातील ‘या’ लोकांना मिळणार 5 लाखाचा लाभ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय

Maharashtra News : राज्य शासन राज्यातील सामान्य जनतेसाठी कायमच कल्याणकारी योजना राबवत असते. राज्यातील गोरगरीब जनतेसाठी राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. महिला, शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, विद्यार्थी, असंघटित कामगार इत्यादी लोकांसाठी शासनाने अनेक कौतुकास्पद निर्णय घेतले आहेत. दरम्यान राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. […]