Posted inTop Stories

काळजी वाढवणारी बातमी ! अवकाळी पावसानंतर महाराष्ट्रावर आणखी एक मोठं संकट ! ‘या’ 10 जिल्ह्यांना बसणार सर्वाधिक फटका

Maharashtra Weather Update : गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरू होता. गेल्या महिन्यात राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीटीची हजेरी लागली. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या एप्रिल महिन्याचा शेवट सुद्धा अवकाळी पावसाने झाला आहे. यामुळे मे महिन्याची सुरुवात कशी होणार याकडे अनेकांचे लक्ष होते. मे […]