Posted inTop Stories

मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट ! ‘हा’ महत्त्वाचा मार्ग नोव्हेंबरमध्ये होणार सुरु, 76 टक्के काम पूर्ण; आता वरळी ते मरीन ड्राईव्हचा प्रवास फक्त 15 मिनिटात

Mumbai News : मुंबई शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतुन मुक्तता मिळवून देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. खरंतर मुंबई शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या देखील जटिल बनत चालली आहे. या समस्येतून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी मुंबई महापालिकेने देखील कंबर कसली आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरात वेगवेगळी रस्त्यांची […]