Posted inTop Stories

ऐन गणपतीच्या सणाला लालपरी राहणार बंद ! ‘या’ तारखेपासून राज्यात एसटी धावणार नाही, कारण काय?

Maharashtra St News : येत्या दहा दिवसात राज्यात गणेशोत्सवाचा पर्व सुरू होणार आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. दरवर्षी या सणाला राज्यभर आनंदाचे वातावरण असते. पुणे मुंबई सारख्या शहरात वास्तव्यास असलेले नागरिक गणेशोत्सवाला गावाकडे जातात. गणेशोत्सवात नेहमीच प्रवाशांची गर्दी राहते. रेल्वे तसेच बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी राहते. […]

Posted inTop Stories

खुशखबर ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली 4% वाढ, मुख्यमंत्री शिंदेची प्रस्तावाला मान्यता

Maharashtra Government Employee News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरतर राज्यात येत्या काही दिवसात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबर पासून राज्यात गणेशोत्सवाचा पावन पर्व सुरू होणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर सबंध महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान राज्यातील काही कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वीच एक मोठे गिफ्ट मुख्यमंत्री शिंदे यांच्या […]

Posted inTop Stories

पाण्याची चिंताच मिटली ! आणखी ‘इतके’ दिवस मुसळधार पाऊस बरसणार, हवामान विभागाने दिली मोठी माहिती

Maharashtra Rain Alert : गेल्या ऑगस्ट महिन्यात सुट्टीवर गेलेला मान्सून सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. या चालू महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली. मात्र म्हणावा तसा पाऊस सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील पडला नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढतच होती. मान्सूनच्या तीन महिन्यांपैकी फक्त एका महिन्यात चांगला पाऊस पडला होता, उर्वरित […]

Posted inTop Stories

राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! रेशीम शेतीसाठी मिळणार ‘इतक्या’ लाखाचं अनुदान, जीआर निघाला, पहा डिटेल्स

Maharashtra Reshim Sheti Anudan : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहेत. ती म्हणजे आता संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी राज्य शासनाकडून अनुदान पुरवले जाणार आहे. वास्तविक आपले महाराष्ट्र राज्य शेतीप्रधान राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी कायमच […]

Posted inTop Stories

नागरिकांनो काळजी घ्या ! येत्या 3 ते 4 तासात महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यात कोसळणार अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील नागरिकांना आगामी काही तास सावध राहावे लागणार आहे. कारण की येत्या तीन ते चार तासात महाराष्ट्रातील काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची सविस्तर अपडेट दिली आहे. वास्तविक गेल्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात […]

Posted inTop Stories

होम लोन घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! देशातील ‘या’ मोठ्या बँकेने कमी केलेत गृह कर्जावरील व्याजदर, वाचा सविस्तर

Home Loan India : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात महागाईचा आलेख खूपच वाढला आहे. वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जर घराचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर गृह कर्ज घेणे भाग पडते. अनेकांनी गृह कर्ज घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. तर काही लोक गृह कर्ज घेण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्हीही होम […]

Posted inTop Stories

आनंदाचा शिधा : पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात वाटप सुरू, तुम्हाला केव्हा मिळणार? पहा….

Anandacha Shidha Maharashtra : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यभरातील नागरिकांचा गौरी-गणपतीचा आणि दिवाळीचा सण गोड करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने गौरी गणपती आणि दिवाळीच्या सणाला शंभर रुपयात आनंदाचा शिधा वितरित करण्याचे जाहीर केले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या वर्षी दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून आनंदाचा […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! बाजरीचा ‘हा’ वाण दुष्काळातही फक्त दोन महिन्यात होतो परीपक्व, मिळते इतके उत्पादन

Millet Farming : गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा तयार झाला आहे. यामुळे संकटात सापडलेली खरीप हंगामातील पिके पुन्हा एकदा उभारी घेत आहेत. खरिपातील पिकांना नवीन संजीवनी मिळाली आहे. खरंतर खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधव विविध पिकांची लागवड करतात. सोयाबीन, मका, कापूस या समवेतच बाजरी, […]

Posted inTop Stories

पीएम किसान योजना : 15व्या हफ्त्याचा तुम्हाला लाभ मिळणार का ? ‘इथं’ पहा तुम्ही पात्र आहात की अपात्र ?

Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या देशभरातील करोडो लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली पीएम किसान सन्मान निधी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. या योजनेची सुरुवात होऊन आता जवळपास चार ते पाच वर्षांचा काळ उलटला आहे. या चार ते पाच […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात कधीपर्यंत बरसणार मुसळधार पाऊस? 8 आणि 9 सप्टेंबरला कसं राहणार हवामान? हवामान तज्ञ माणिकराव खुळे म्हणतात,….

Havaman Andaj : गेली कित्येक दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रावर आपली कृपादृष्टी दाखवली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसात राज्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी लागली आहे. नाशिक जिल्ह्यात मात्र काल गुरुवारीच पाऊस झाला आहे. याआधी जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतके भाग वगळता कुठेच पाऊस झालेला नव्हता. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पण या पावसामुळे […]