Posted inTop Stories

महाराष्ट्रात 1 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने दुष्काळ जाहीर होणार ? पण नुकसान भरपाईसाठी 31 ऑगस्टपर्यंत ‘हे’ काम करावे लागणार, पहा….

Pik Vima Yojana : गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर या ऑगस्ट महिन्यात पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे. राज्यातील काही भागात जवळपास 21 दिवसांपेक्षा अधिक काळ झाला तरीही पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांकडून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने खरिपातील पिके करपू लागली आहेत. […]