Posted inTop Stories

काय सांगता ! इथेनॉलबंदीमुळे देशातील साडेतीनशे कारखान्यांचे 8 अब्ज रुपयांचे नुकसान, शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार ?

Sugarcane Factory Ethanol Production : जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात यंदा खूपच कमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे यंदा महाराष्ट्रात 12 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळामुळे सोयाबीन, कापूस, मका या पिकांच्या उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे. याशिवाय पावसाच्या कमतरतेमुळे उसाचे उत्पादन देखील […]