Posted inTop Stories

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा ! तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन अनुदानासाठीची ‘ती’ अट होणार शिथिल, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

Maharashtra Agriculture News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आता संपले आहे. काल या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. दरम्यान काल पावसाळी अधिवेशनात राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत काल एक मोठी घोषणा केली आहे. मुंडे यांनी पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना आता किमान एक […]