Posted inTop Stories

रेल्वेने प्रवास करतांना ‘या’ वस्तू सोबत बाळगल्यास 3 वर्षांची शिक्षा होणार ! Railway चे हे नियम तुम्हाला माहितच असायला हवेत

Indian Railway Journey : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करण्याला विशेष प्राधान्य दाखवले जाते. याशिवाय आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. यामुळे देशातील कोणत्याही भागात जर जायचे असेल तर रेल्वेने सहजतेने पोहोचता येत आहे. […]