Posted inTop Stories

राज्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात मिळणार प्रति एकर 10 हजार रुपये अनुदान ?

Maharashtra Agriculture News : महाराष्ट्र हे एक शेतीप्रधान राज्य आहे. राज्याची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेतीवर आधारित आहे. महाराष्ट्र ही थोर महापुरुषांची भूमी आहे. रयतेसाठी, गोरगरीब जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य घालवले त्या शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. मात्र या पावन भूमीत स्वातंत्र्याच्या तब्बल सात दशकानंतरही शेतकरी […]