Posted inTop Stories

निवडणुकीदरम्यान प्रवास करताना 5 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आढळली तर खरंच कारवाई होणार का ? नियम काय सांगतो ?

Loksabha Election : सध्या संपूर्ण देशात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी करत आहेत. संपूर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आपल्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज देखील भरले जात आहेत. तसेच लवकरच तिसऱ्या टप्प्यासाठी […]

Posted inTop Stories

निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय नेत्यांची मोठी खेळी ! इंदुरीकरांचे किर्तन अन पंडित मिश्रां, धीरेंद्र शास्त्रींच्या कथा कार्यक्रमासाठी बुकिंग वाढली