Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! शेततळ्यासाठी असणारी लॉटरी पद्धत बंद, आता सर्वच शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ मिळणार, ‘ही’ कागदपत्रे जोडावी लागणार

Maharashtra Farmer News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी मागेल त्याला शेततळे योजने संदर्भात आहे. खरंतर राज्यातील निम्म्याहुन अधिक शेतीचे क्षेत्र पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पडीक पडून राहतात. तसेच ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली आहे त्या फळबागावर देखील उन्हाळ्यात पाण्याअभावी विपरीत परिणाम […]