Posted inTop Stories

मान्सूनच्या आधी महाराष्ट्रावर घोंगावतंय चक्रीवादळाच संकट ! ताशी 50-60 किमी वेगाने वादळी वारे वाहणार, मुसळधार पाऊस पडणार, हवामान खात्याने दिला अलर्ट

Maharashtra Cyclone Alert : महाराष्ट्रात गेल्या बारा-तेरा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात असे नुकसान झाले असून यामुळे आगामी खरीप हंगामासाठी जमिनीची पूर्व मशागत करत असलेल्या शेतकऱ्यांचे काम देखील रखडत आहे. या वादळी पावसाने शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांचे मोठे नुकसान केले आहे. दरम्यान, या वादळी […]