Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘या’ 11 जिल्ह्यांमध्ये 28 एप्रिल पर्यंत तुफान गारपीटीची शक्यता ! हवामान खात्याचा नवीन अंदाज चिंता वाढवतोय

Maharashtra Rain And Hailstorm : हवामान खात्याने नुकताच एक नवीन अंदाज दिला आहे. हा अंदाज मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या दहा ते बारा दिवसांपासून राज्यात वादळी पावसाचे आणि गारपिटीचे सत्र सुरू आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती […]