Posted inTop Stories

खुशखबर….! महाराष्ट्र राज्य सरकार मुलींच्या जन्मानंतर देणार 50 हजार रुपये, ‘या’ अटी पूर्ण कराव्या लागणार, पहा….

Majhi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra : स्त्री भ्रूण हत्या ही समस्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आजही कायमच आहे. आजही केवळ मुलीचा गर्भ म्हणून गर्भपात केला जातो. मुलींना आजही आपल्या समाजात ओझे समजले जाते. मुलगीला जबाबदारीचे ओझे समजतात. मुलगी जन्माला आली म्हणजे तिच्या शिक्षणासाठी खर्च करावा लागेल, तिच्या लग्नात हूंड्यासाठी मोठा पैसा द्यावा लागेल अशी एक ना […]