Posted inTop Stories

पंजाबरावांचा शेतकऱ्यांना तातडीचा मॅसेज ! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रातील ‘त्या’ भागात कोसळणार धो-धो पाऊस, वाचा सविस्तर

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. खरंतर, सध्या राज्यातील शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनासाठी काबाडकष्ट करत आहेत. शेतकऱ्यांची शेती-शिवारात लगबग सुरू आहे. काही ठिकाणी रब्बी हंगामातील गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी अजून पेरणीची कामे बाकी आहेत. ज्या भागात गव्हाची […]