Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! केंद्र शासनाने ‘या’ रब्बी पिकांच्या हमीभावात केली भरघोस वाढ, वाचा सविस्तर

Agriculture News : सध्या देशात खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण देशभरात रब्बी हंगामातील पीक पेरणीला सुरुवात होणार आहे. अशातच, देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची आणि सणासुदीच्या काळात दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. खरंतर सध्या संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रोत्सवाच्या सणामुळे सर्वत्र आनंदाचे […]