Posted inTop Stories

अहमदनगर जिल्हा विभाजन : गरज की राजकारण्यांची भूक ? विखे पाटलांची दुटप्पी भूमिका !

Ahmednagar News : सध्या अहमदनगरच्या मुख्यालयापासून ते मुंबई येथील मंत्रालयापर्यंत एका मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाल आहे. तो मुद्दा आहे अहमदनगर जिल्हा विभाजनाचा. खरतर, नगर हा सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा. साहजिकच आकारमान मोठे यामुळे जर जिल्हा मुख्यालयाला जायचे असेल तर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्हा मुख्यालयी जर काही प्रशासकीय […]